शेतकऱ्यांसाठी वरदान: ९५% अनुदानासह सौर कृषी वाहिनी योजना!

Solar Yojana:महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ‘महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजना’ या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात वीज पुरवठा करणे हा आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या विजेच्या खर्चावरील ओझ्याला आणि पिकांना पाण्याची कमतरता यावर उपाय म्हणून सुरू करण्यात आली आहे. udyogini yojana 2024 : महिलांसाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, … शेतकऱ्यांसाठी वरदान: ९५% अनुदानासह सौर कृषी वाहिनी योजना! वाचन सुरू ठेवा