शेतकऱ्यांसाठी वरदान: ९५% अनुदानासह सौर कृषी वाहिनी योजना!

शेतकऱ्यांसाठी वरदान: ९५% अनुदानासह सौर कृषी वाहिनी योजना!

Solar Yojana:महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ‘महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजना’ या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात वीज पुरवठा करणे हा आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या विजेच्या खर्चावरील ओझ्याला आणि पिकांना पाण्याची कमतरता यावर उपाय म्हणून सुरू करण्यात आली आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहन! ‘लेक लाडकी’ योजनेतून आर्थिक मदत वाढली! या … Read more

शिक्षणासाठी प्रोत्साहन! ‘लेक लाडकी’ योजनेतून आर्थिक मदत वाढली!

शिक्षणासाठी प्रोत्साहन! 'लेक लाडकी' योजनेतून आर्थिक मदत वाढली!

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याला ‘लेक लाडकी’ योजना असे म्हटले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील गरीब कुटुंबातील 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातील. ही रक्कम मुलीच्या वयानुसार विविध टप्प्यांवर दिली जाईल. … Read more

कुसुम सोलर योजनेचा सेल्फ सर्वे कसा करावा पहा सविस्तर माहिती ,कुसुम योजनेचा लाभ कसा घ्यायचा

कुसुम सोलर योजनेचा सेल्फ सर्वे कसा करावा पहा सविस्तर माहिती ,कुसुम योजनेचा लाभ कसा घ्यायचा

कुसुम सोलर योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे पंप मिळू शकतात. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. कुसुम योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे करणे आवश्यक आहे. या लेखात आपण सेल्फ सर्वे कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. सेल्फ सर्वे … Read more

Gote farming: शेळीपालनासाठी 15 लाखांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

Gote farming: शेळीपालनासाठी 15 लाखांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

Gote farming:आजकाल निसर्गाचे चक्र बदलत असल्याने शेतकरी कधी अनपेक्षित नुकसानीला सामोरे जात आहेत. केवळ शेतीवरच अवलंबून राहिल्यास उत्पन्न कमी होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांना आता शेतीसोबत जोडव्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. शेळीपालन हा एक चांगला पर्याय शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी एक उत्तम जोडव्यवसाय ठरू शकतो. शेळ्यांची … Read more

आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मराठीत बोलावे लागणार; नाहीतर होणार कारवाई सरकारचा निर्णय

आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मराठीत बोलावे लागणार; नाहीतर होणार कारवाई सरकारचा निर्णय

दैनंदिन जीवनात भाषा एक महत्त्वाचं साधन आहे म्हणजेच आपल्या भाषेतून आपण एकमेकांशी संवाद करतो आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख भाषा म्हणजे मराठी भाषा परंतु मित्रांनो याच मराठी भाषेवर मोठ्या संकट घोंगावत होतं कारण मित्रहो दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर वाढलेला आहे त्यामुळे मराठी भाषा ही विलुप्त होऊ लागली होती. याच भाषेचे संवर्धन करणे अगदी गरजेचे … Read more

पोटावरची चरबी वाढली! अशा पद्धतीने काही दिवसातच करा कमी; पहा सविस्तर माहिती

पोटावरची चरबी वाढली! अशा पद्धतीने काही दिवसातच करा कमी; पहा सविस्तर माहिती

आजच्या काळात लठ्ठपणा हा एक गंभीर आरोग्य प्रश्न बनलेला आहे. लॅन्सेट नियतकालिकाने केलेल्या एका अभ्यासानुसार, जगभरातील 100 कोटी लोक लठ्ठ आहेत. त्यातील 88 कोटी प्रौढ तर 16 कोटी मुले आहेत. लठ्ठपणामुळे हृदयविकार, टाइप टू डायबेटीस आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे काय होतं? लठ्ठपणामुळे शरीराचा वजन वाढतो आणि रक्तवाहिन्या रुंदावण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयरोग, … Read more

जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार ; जाणून घ्या मीठ खाण्याची मर्यादा

जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार ; जाणून घ्या मीठ खाण्याची मर्यादा

दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो परंतु त्याचे दुष्परिणाम देखील असतात हे आपल्याला माहीत असणे अगदी गरजेचे आहे. जसे की मित्रांनो मीठ हा आपला दैनंदिन जीवनातला एक प्रमुख घटक आहे मिठाचं किती प्रमाणात सेवन केलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे नाहीतर आपल्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. आजच्या पोस्टमध्ये आपण दिवसांमध्ये किती मीठ खाल्ले पाहिजे … Read more

या राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ|आपले होणार का नाही पहा

या राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ|आपले होणार का नाही पहा

Karj mafi: शेतकरी हा देशाचा किनारा आहे. शेतीच्या उत्पादनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. परंतु, अनेकदा शेतकरी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे व इतर कारणांमुळे अडचणीत सापडतो. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा पिकांवरील किडीं-रोगांमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्याकडे कर्जाचा बोजा असल्यामुळे त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी उपाययोजना ठरते. झारखंड सरकारची … Read more

एक दिवसात मिळणार ₹12000! तुमचं नाव यादीत आहे का?

एक दिवसात मिळणार ₹12000! तुमचं नाव यादीत आहे का?

Agriculture news: नमस्कार मित्रांनो, शेतकरी समाजासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो महा शेतकरी सन्मान निधी योजना. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षभरात बारा हजार रुपये मिळणार आहेत. 27 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वर्षातील पहिली रक्कम म्हणजे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more