भारताचा पाकिस्तानला ‘दणका’! सिंधू नदीचे पाणी रोखले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिकापहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत सरकारने याला थेट पाकिस्तान जबाबदार धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सिंधू नदीचे पाणी रोखले 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलुज या सहा नद्यांचे पाणी … Read more