शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज मोफत

भारतीय शेतकरी आजही अनेक अडचणींना सामोरे जात आहे. विशेषतः वीज पुरवठा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठ्यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ या नवीन उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना … शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज मोफत वाचन सुरू ठेवा